Posts

Showing posts from January, 2013

मराठी सिनेमाचे अनुदान बंद झाले पाहिजे

मुंबई –' मराठी चित्रपटांचे कौतुक होत असले तरी सध्या मराठी चित्रपटसृष्टीची स्थिती फारच वाईट झाली आहे. ही स्थिती सुधारायची असेल , तर सरकारने अनुदान देणे बंद केले पाहिजे. त्या अनुदानामुळेच भारंभार निर्मिती होत आहे. अनुदान बंद करून राज्यभरात चित्रपटगृहे उभारल्यास चित्रपटसृष्टीचे कल्याण होईल ,' असे मत निर्माता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी व्यक्त केले. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ' मराठी चित्रपट : एक आत्मशोध ' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे , ' सिटीप्राइड ' चे अरविंद चाफळकर , पत्रकार अमोल परचुरे , दिग्दर्शक रवी जाधव , महाराष्ट्र राज्य रंगभूमी , चित्रपट विकास महामंडळाचे लक्ष्मीकांत देशमुख , ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल , ' प्रभात ' चे विवेक दामले , ' झी मराठी ' चे श्याम मळेकर यांनी सहभाग घेतला होता. मराठी चित्रपटसृष्टीच्या सध्याच्या परिस्थितीवर या परिसंवादात वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली. अशा चर्चा अनेकवेळा झाल्या असून , त्यांची प्रत्यक्षातील अंमलबजावण

Vandana Vadera to break all records of music world

Image
Mumbai - Vandana Vadera has decided to step out of her comfort zone and do something that she has never done before. The trend which is set by Indian films music is very high .Perfectness and uniqueness of voice is vital to make a permanent stay in Bollywood music industry. Here Vandana voice and style has prolonged their career in Bollywood industry and now her voice is going to enter in Guinness Book of World Record. The singer is lending her voice in forthcoming movie “The City That Never Sleeps” which is produced by Satish Reddy and Directed by Haroon Rashid. Vandana  said, “Music is a best way to express your feeling and I think worries of life get reduce. I believe that music is the food of life & shorthand of emotions, so let us eat, drink & express everything through vocal renditions. It's a great opportunity to work with such a great  Hollywood star Jeremy William and Bollywood actress Veena Malik, Oscar winner slumdog choreographer Longinus Fernandes, and Ste

Hritik Roshan starring in 3D Animated Movie “Main Krishna Hoon”

Image
Mumbai - The most awaited 3D animated movie of producer Rajiv Kashyap “Main Krishna Hoon” is ready to hit the theaters on 25 th  January 2013. Producer rajiv kashyap left no stone unturned to entertain the audience. Bollywood Hunk Hritik Roshan will be seen in his first ever 3D animated movie “Main Krishna Hoon” where he will be essaying a role as a cameo. Queen of the heart Katrina Kaif will be seen in special appearance as a Radha and Juhi Chawla is playing an important role in the movie. Producer Rajiv Kashyap said, “It was the best movie experience I had till date. It was a great pleasure to Work with great personalities and thing come out very well. I wish audience appreciate our afford and like the movie.” Main Krishna Hoon is a  complete family  animation movie based on the tales of Lord Krishna which is directed by Rajiv S. Ruia.  This is Rajiv kashyap 6 th  movie and this lovely story revolves around a orphan boy name KRISHNA , who for some reason or anot

Inspector Yeda Patil protects women and dances with feet on fire!

Image
Mumbai - Inspector Yeda Patil is all set to emerge from the corridors of corruption, as a saviour of goodness and a protector of women in India. Yeda Patil launches crusades against corruption of dance bars the same way Maharashtra home minister RR Patil does! He catches criminals and saves women from being raped and abused the same way Inspector Dhoble does! Before you jump to conclusions or wonder who this new inspector is, let us tell you that he's sharper than Dhoble and as agile than actor Prabhudeva. What! He dances? Yes, he dances as if his feet were on fire! Yeda Patil is none other than Sachiin Joshi, who plays the character of a whimsical cop to the hilt in Mumbai Mirror releasing this week. With a grand premiere at Mumbai's PVR, the film directed by Ankush Bhatt, is already garnering rave reviews for performances, choreography, music, the cinematography, as well as some daring action sequences picturised on the lead actor Sachiin. Lets see what the

फिल्मी न्यूज – 19-01-2013

सनी च्या चित्रपटात सनी लियोनचा आयटम नंबर सनी लियोन बेचारी सांगून सांगून थकून गेली आहे की ती कुठल्याही चित्रपटात आयटम सांग करत नाही आहे आणि संपूर्ण लक्ष सध्या ‘रागिनी एमएमएस 2’वर आहे ज्याची ती शूटिंग करत आहे. अनिल शर्मा हे सनी देओलला घेऊन चित्रपट ‘सिंह साहब द ग्रेट’ तयार करत आहे आणि त्यांनी एका आयटम सांगसाठी सनी लियोनशी संपर्क साधला होता, पण ते काही शक्य झालेले नाही, याचे मुख्य कारण म्हणजे सनीने त्या आयटम साँगची एवढी मोठी रक्कम मागितली की अनिलने सनी लियोनला या साँगसाठी घेण्याचे मनातून काढून टाकले आहे.मध्य प्रदेशात सिंह साहब द ग्रेटची शूटिंग सुरू होणार असून या वर्षात ते चित्रपट रिलीज होईल. सध्या अनिल शर्मा एका अशा चेहर्‍याच्या शोधात आहे जो त्यांच्या चित्रपटात सेक्सी आइटम साँग करू शकेल. कैटरिना-अक्षय कुमार पुन्हा एकत्र नमस्ते लंदन, वेलकम आणि सिंह इज किंग सारखे सफल चित्रपट अक्षय कुमार आणि कॅटरीनाच्या जोडीने दिले होते. तीस मार खां आणि दे दना दनचा परिणाम जेव्हा बॉक्स ऑफिसवर चांगला नाही पडला तेव्हा अक्षय आणि कॅटरीनाने आपल्या जोडीला काही दिवस ब्रेक दिला. त्यांना वाटले की सारखे सारखे त

फिल्मी न्यूज – 12 जनवरी, 2013

मराठी चित्रपटात सागरिक घाटगे 'चक दे इंडिया' मधून सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेतलेल्या सागरिका घाटगे ने आता मराठी चित्रपटांमध्येही पदार्पण केले आहे. या कोल्हापूरकर तरुणीचा लवकरच 'प्रेमाची गोष्ट' नावाचा चित्रपट येतो आहे. या चित्रपटासाठी तिने बरीच मेहनत घेतली आहे. अलीकडेच रितेश देशमुखची निर्मिती असलेल्या 'बालक पालक' या चित्रपटाचे चांगले यश मिळवले आहे. हिंदीत काम करणारे केवळ मराठीच नव्हे तर अमराठी कलाकारही इकडे वळू लागले आहेत. सा‍गरिकालाही चांगली संधी मिळताच तिने मायमराठीतील हा चित्रपट केला. 'चक दे इंडिया' या पदार्पणाच्या चित्रपटातच तिने अतिशय आत्मविश्वासाने काम केले होते. त्यात सुपरस्टार शाहरुख खानसमोरही तिने स्वत:चे अस्तित्व दाखवून दिले. मात्र, त्यानंतर तिची हिंदीतील कराकीर्द म्हणावी तशी आकाराला का आली नाही, हे एक कोडेच आहे. आता तिने मराठी चित्रपटाद्वारे स्वत:ला पुन्हा एकदा सिद्ध करण्याची तयारी केली आहे. अस्सल कोल्हापुरी असलेल्या सागरिकाला पुणेरी वळणाचे मराठी बोलणे जरा जडच जाते. त्यमुळे तिने या चित्रपटाते डबिंग करताना बरेच दिवस घेतले, पण आपले काम नीट

2 दशकांनंतर रोहिणी हट्टंगडी मराठी सिनेमात

रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर चार दशके अनेकविध भूमिका साकारणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आता तब्बल दोन दशकांनंतर मराठी सिनेमात भूमिका रंगविणार आहेत. पुढील महिन्यात पडद्यावर झळकणार्‍या 'प्रेमाची गोष्ट' या चित्रपटाच्या निमित्ताने सिनेरसिकांना मराठी चित्रपटात रोहिणी हट्टंगडी यांचे दर्शन होणार आहे. नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांत मुक्त संचार करणारी ही ज्येष्ठ अभिनेत्री पुन्हा एकदा मराठी रुपेरी पडदा गाजविण्यासाठी सिद्ध होत आहे. 'प्रेमाची गोष्ट' हा सिनेमा लग्नसंस्था आणि प्रेमकथेवर आधारित असून, यात रोहिणी हट्टंगडी 'आई' ही भूमिका साकारत आहेत. लग्नसंस्था या सिनेमाच्या विषयाला धरून त्यांच्याशी संवाद साधल्यावर त्या याबाबत म्हणतात की, सहवासानंतर प्रेम आणि प्रेमानंतर सहवास हे दोन्ही प्रकार वेगळे असले तरी प्रेम व लग्न या गोष्टी वेगवेगळ्या असू शकत नाहीत. लग्न हे महत्त्वाचे बंधन असते. दोन व्यक्तींच्या परस्परपूरक सामंजस्याला लग्नसंस्थेत महत्त्व आहे. पूर्वी घटस्फोट हा शब्दही जपून वापरला जायचा, परंतु आता स्थिती बदलली आहे. आजकाल बांधिलकीची भावना कमी पडतेय क

'बालक-पालक' ची तिकीट खिडकीवर चांगली कमाई

अभिनेता रितेश देशमुखने नुकताच चित्रपट निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला आहे. त्याची निर्मिता असलेला पहिला मराठी चित्रपट 'बालक-पालक' सध्या तिकीट खिडकीवर चांगली कमाई करताना दिसत आहे. अभिनय आणि निर्मितीचा दुहेरी अनुभव असलेल्या रितेशनुसार चित्रपट निर्मिती करणे अभिनयापेक्षा अनेक पटींनी अवघड आहे. छत्रपती शिवाजी या अँनिमेशन पटाच्या प्रदर्शनाला उपस्थित असलेला रितेश म्हणाला की, दिग्दर्शक सांगेल त्याप्रमाणे अभिनय करावा लागतो, पण निर्मिती करताना चित्रपटाच्या प्रत्येक पैलूकडे लक्ष द्यावे लागते. चित्रपट कसा बनतो, तो कसा प्रेक्षकांसमोर ठेवला जातो, या सर्व गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. त्यामुळे चित्रपट निर्मिती खूपच अवघड काम आहे.' चांगले विषय असल्यास अँनिमेशनपटांनाही प्रेक्षक लाभेल, असे रितेशचे म्हणणे आहे.

एश आणि सिद्धार्थ रॉय चे टाय-अप

विवाहित जोडपे विद्या बालन आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांच्या वेडिंग पार्टीत जवळपास सर्वच बॉलीवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या पार्टीला ऐश्‍वर्या रॉय बच्चन पोहोचली तेव्हा अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला. कारणही तसेच आहे. जवळपास दीड-दोन वर्षापूर्वी ऐश्‍वर्याने गर्भवती असण्याच्या कारणावरून हिरोईन हा चित्रपट अर्धवट सोडला होता. पुढे हा चित्रपट करिना कपूरने पूर्ण केला. ऐश्‍वर्याने हा चित्रपट अर्धवट सोडल्याने चित्रपटाचे निर्माते असलेल्या युटीव्हीला फार मोठे व्यावसायिक नुकसान सोसावे लागले. तेव्हापासूनच युटीव्हीचे सीईओ सिद्धार्थ रॉय कपूर, रॉनी स्क्रुवाला आणि ऐश्‍वर्या यांच्यात शाब्दिक चकमकी सुरू होत्या. विद्या व बच्चन कुटुंबियांचे चांगले संबंध आहेत. विद्यामुळेच ऐश्‍वर्या या पार्टीला हजर राहिली. या घटनेनंतर विद्यामुळे सिद्धार्थसोबत आणि पर्यायाने युटीव्हीसोबत ऐश्‍वर्याचे पॅचअप झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

Salman Khan’s candid interview

How does it feel to be the host of Bigg Boss for the third time? How much do you feel this season has been ‘a family show’? Why do the contestants gain attention by fighting all the time? I enjoy my work so it has been wonderful. I think it has been a parivarik show to quite an extent. Sometimes the contestants go over board since they have no phone, watch etc, so they tend to get irritated. This time has been far better than the previous few seasons in terms of abusive language, and violent behavior. All these things happen but people can make a big deal of small issues and portray it differently like Imam has done a few times. If people become over friendly then some people think it’s boring but then similarly if the show gets violent due to circumstances, it is not easy to control individual emotions from outside. Generally, the younger generation loves the fights and the older generation doesn’t. A show with a format like this is hard to control and predict. This time the camp

Nedarland Mahostavache 'Touring Talkies' La Nimantran

फिल्मी न्यूज – 5 जानेवारी 2013

रवी जाधव चा बीपी म्हणजे 'बालक-पालक 'बालगंधर्व', 'नटरंग'च्या तुफान यशानंतर दिग्दर्शक रवी जाधव बीपी म्हणजे 'बालक-पालक - या चित्रपटाद्वारे लैंगिक शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगणार आहेत. चित्रपटाचा काळ 1985च्या आसपासचा आहे. किशोर कदम, सई ताम्हणकर, प्रथमेश परब, शाश्वती पिंपळकर, मदन देवधर, भाग्यश्री सपकाळ, रोहित फाळके, सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यूट्युबवरदेखील चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. खल्लास गर्ल आता मराठी सिनेमात बॉलिवूडची खल्लास गर्ल ईशा कोप्पीकर आता मराठी इंडस्ट्रीत एन्ट्री करतेय. 'मात'हे ईशाच्या पहिल्या मराठी सिनेमाचे नाव आहे. मनोहर सरवणकर यांचे दिग्दर्शन असेला हा सिनेमा 'सायली ड्रीम सर्वांनाच भारावून टाकणारा असून आपल्या भूमिकेला विविध छटा असल्याचे ईशाने सांगितले. एका महत्वाकांक्षी दांपत्याची कथा या सिनेमात पाहायला मिळणार आहे. ईशाबरोबर अभिनेता समीर धर्माधिकारी या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाची पटकथा आणि संवाद संभाजी सावंत यांनी लिहिले आहेत. गीतकार संदीप खरेंच्या गीतांना संगीतकार सलील कुलकर्णी संगीत देणार आहेत. लवकरच या

5 ते 6 जानेवारीला रंगणार पं. राम मराठे स्मृती संगीत समारंभ

मुंबई - ठाणे महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद ठाणे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही संगीतभूषण पं. राम. मराठे स्मृती संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार ५ ते ८ जानेवारी दरम्यान डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात हा महोत्सव होणार आहे त्यामुळे नववर्षाच्या प्रारंभीच ठाणेकर रसिकांना गायन-वादन आणि नृत्याची मेजवानीच मिळणार आहे. या संगीत महोत्सवाचे यंदाचे हे १९ वे वर्ष आहे. महोत्सवाचे उद््घाटन ५ जानेवारीला दुपारी ४ वाजता नमन नटवरा हा नाट्यसंगीत कार्यक्रमाने होणार आहे. यावेळी रामदास कामत, कीर्ती शिलेदार यांच्यासह सुरेश बापट आणि नीलाक्षी पेंढारकर बहारदार नाट्यगीते सादर करतील. याच दिवशी रात्री किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक ठाण्याचे गिरीश संझगिरी यांचे गायन होणार असून पहिल्या दिवसाची सांगता ज्येष्ठ सरोदवादक पं. ब्रिजनारायण यांच्या सरोदवादनाने होणार आहे. दुसर्‍या दिवशी ६ जानेवारीला सकाळच्या विशेष सत्रात गिरीधर केतकर (कथ्थक नृत्य), डॉ. दिलीप गायतोंडे (हार्मोनियम वादन) हे सहभागी होणार आहेत. तसेच यंदा बालगंधर्वांची १२५ वी जयंती आहे. यानिमित्ताने नाट्य परिषद ठाण